‘अहिल्यानगर ः शेतीमालाला मिळत नसलेला योग्य बाजारभाव, वाढता उत्पादन खर्च आणि नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट झाल्याने त्यांना सरसकट कर्जमाफी व उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव द्यावा, अशी मागणी खडकी (ता. अहिल्यानगर) येथील शेतकऱ्यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे नुकतीच निवेदनाद्वारे केली. The farmers of Khadki (Ahilyanagar) recently submitted a statement to the Agriculture Minister Dattatray Bharne that the farmers of Khadki (Ahilyanagar) should be given a loan waiver and a guarantee based on the production cost as the financial condition of the farmers has worsened due to the lack of…
Read MoreCategory: Blog
Your blog category
अहिल्यानगरला आकाशवाणीकडून रेडीओ किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव
अहिल्यानगर ः शेतकरी शेती करताना केवळ शेती करत नाही तर त्यातील प्रयोगशीलता त्यातून समोर येते. शेतकरी हाच खरा संशोधक आहे. वेध घेणारा आहे. आता बदलत्या स्वरुपानुसार शेती करण्याची धडपड आहे. त्यातील अभ्यासातून पुढे जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी आकाशवाणीकडून भरीव योगदान, शेतकरी संशोधक आहे, त्याला अधिक बळकटी देण्यासाठी आकाशवाणी काम करत असल्याचा आनंद आहे असे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी व्यक्त केले. Ahilyanagar: Farmers do not just farm while farming, but their experimentation comes to the fore. Farmers are the real researchers. They are the ones…
Read Moreसिंदफणा नदीवर साखळी बंधारे करुनकायम दुष्काळमुक्ती करण्याच संकल्प ः सुरेशअण्णा धस
शिरुर कासार (प्रतिनिधी) ः शिरुर कासार तालुक्याच्या दुष्काळी भागाला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेत आहे. शिरुर कासार तालुक्यातील सर्वच भागात सिंदफणा नदीवर तसेच कापरी व अन्य नद्यावर गरजेनुसार साखळी बंधारे उभारण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीपात्राला मोठा फटका बसला असून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. I am taking the initiative to ensure a permanent water supply for the drought-prone areas of Shirur Kasar taluka. Chain dams will be constructed on the Sindphana River and also on the Kapri…
Read More“जोगेश्वरी ” चा पुरग्रस्तांना मायेचा ओलावा…!
शिरूर कासार (जि. बीड ) ः अतिवृष्टी आणि पुराने दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाल्याने हातबल झालेल्या शिरूर कासार तालुक्यातील शेतकरी कुटुंबांना पुण्यातील जोगेश्वरी मिसळ उद्योग समूहाने मायेचा ओलावा दिला आहे. “जोगेश्वरी ” चा पुरग्रस्तांना मायेचा ओलावाशिरूर कासार (जि. बीड ) ः अतिवृष्टी आणि पुराने दिवाळीच्या तोंडावर प्रचंड नुकसान झाल्याने हातबल झालेल्या बीड जिल्ह्यातील शिरुर कासार तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी कुटुंबांना पुण्यातील “जोगेश्वरी” मिसळ उद्योग समूहाने मायेचा ओलावा दिला आहे. “जोगेश्वरी” मिसळ उद्योग समूहाचे अध्यक्ष सचिन हरगुडे व नितीन हरगुडे यांच्या पुढाकारातून दिवाळीनिमित्त शिरूर कासार (जि. बीड) तालुक्यातील पुरग्रस्त ४०० शेतकरी कुटुंबांना …
Read Moreसंतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपीलापाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे ः सुरेश अण्णा धस
मस्साजोग (ता. केज, जि. बीड) ः अत्यंत निष्ठुर, थंड डोक्याने सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली. किरकोळ कारणावरुन एवढ्या नर्दयी पद्धतीने मारण्यापर्यत या लोकांची मजल जाते कशी, आऱोपीला तर सजा होईलच, पण त्यांना पाठबळ देणाऱे कोण आहेत याचा शोध लावा, त्यासाठी आरोपीला, पोलिसांना आलेल्या फोनचे डिटेल्स तपासा आणि आरोपीला पाठबळ देणाऱ्यालाही आरोपी केले पाहिजे. यात जाणीवपुर्वक दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस व तेथील पोलिस अधिकाऱ्यांवर केवळ निलंबन नाही तर सेवेतून कायम मुक्त केले पाहिजे अशी मागणी भाजप नेते आमदार सुरेशअण्णा धस यांनी केली आहे. या प्रकरणातील आरोपींना सजा होईपर्यत पाठपुरावा करणार असल्याचे…
Read More” वाटच बघतेत, मी कुठं गुततो ते, लई गैरवापर चालु हे सत्तेचा….” निलेश लंके यांचे राहुरीत हटके भाषण
अहमदनगर (अहिल्यानगर), ः ” ते सांगायचं नाही, यंत्रणा-बिंत्रणा, तुमच्याकडे यंत्रणा आसन डब्याडुब्यावाली, कडू साहेबांच्या भाषेत, पण आमच्याकडे जिवाभावाची लोक निलेश लंके बरोबर आहेत. तेरा तारखेपर्यत पाच वाजेपर्यत एक फोन आला तरी यंत्रणा टाईट पाहिजे. महाराष्ट्राचा, भारताचा इतिहास आहे ज्या-ज्या वेळी क्रांतीकारण घराबाहेर पडले, त्यावेळी इंग्रजाला काढून दिले आणि भारत स्वतंत्र झाला, हे त लई सोप्पय, इंथ जनतेने निवडणूक हाती घेतली आहे. लई कंबरेच्या खाली टिका टिप्पनी करु नका, व्यक्तीगत जीवनावर घसरायचं नाही, निवडणूक निवडनुकीच्या पद्धतीने घ्यावी, आमचा काही तुम्हाला विरोध नाही. काचेच्या घरात राहतात हे विसरायचे नाही…” नगर दक्षिण लोकसभा…
Read Moreमुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता काॅग्रेस पक्ष गहाण ठेवला : राधाकृष्ण विखे पाटील
संगमनेर :; मुठभर लोकांनी स्वताच्या फायद्याकरिता क्रॉंग्रेस पक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे गहाण ठेवल्याचा गंभीर आरोप राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. काॅग्रेस मधील काही नेते स्वताचे नेतेपद टिकवण्यासाठी काम करत असून त्यांना पक्षाचे काही घेणेदेणे राहिले नसल्याची टीकाही त्यांनी केली. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बोलण्याचा रोख माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कडे होता. ज्या ठिकाणी पक्षाचे प्राबल्य आहे अशा जागा सोडून द्यायचा स्वताच्या फायद्यासाठी नको तिथे उमेदवार देण्याचे काम राज्यातील काॅग्रेसी नेत्यांनी केले असल्याकडे लक्ष वेधून, बाळासाहेब थोरात स्वताला जेष्ठ नेते समजतात पण थोरातांची…
Read Moreमनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली…..आंतरवलीत लोक धाय मोकलुन रडतायेत
आंतरवली सराटी (जि. जालना) ः चार दिवसापासून पोटात पाण्याचा आणि अन्नाचा कणही नाही. उभे रहायला शरिरात त्राण राहिले नाहीत. बोलतानाही त्रास होतोय, तरिही पाणी, औषध उपचार करण्याला मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil नकार देत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून आंतरवलीत लोक धाय मोकलून रडत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाकडे सरकारकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. As it seems that the government is deliberately ignoring his hunger strike, the Maratha community is expressing anger. मराठा…
Read Moreबिगर पैसेवाल्याने पैशावाल्यांना घाम फोडलाय : आमदार निलेश लंके
पारनेर :प्रतिनिधी राजकारण, समाजकारण होत असते. मात्र समाजाची बांधीलकी महत्वाची असते असे लंके यांनी सांगितले.यावेळी राणीताई लंके,सुदाम पवार,बाबासाहेब तरटे,बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के कारभारी पोटघन ,राहुल झावरे, दिपक आण्णा लंके , दादा शिंदे , जितेश सरडे , श्रीकांत चौरे , पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, सुभाष कावरे ,पुनम मुंगसे, राजेश्वरी कोठावळे,सुवर्णा धाडगे,उमाताई बोरूडे, अशोक घुले,नाना करंजुले, अभयसिंह नांगरे,कैलासशेठ धाडगे,अर्जुन भालेकर,संभाजी रोहोकले,नितीन अडसुळ, नंदकुमार देशमुख डॉ.कावरे,सुनील काळभोर,बाळा पुंडे, अर्जुन डांगे,चंद्रकांत नवले, स्वप्नील चौधरी, भाऊ पावडे,नितीन चिकणे, गोपीनाथ पठारे, कैलास पावडे, आहेर सर, प्रसाद नवले, दिनेश घोलप निलेश शिंदे स्वप्निल चौधरी, संदीप चौधरी ,…
Read Moreविकासासाठी लढणारे नेतृत्व: बाळासाहेब थोरात साहेब
अहमदनगर : कदाचित आजच्या तरुण पिढीला पूर्वीचे संगमनेर आठवत नसेल. मात्र आज दिसतो तसा हा तालुका पूर्वी विकसित नव्हता. दुष्काळी भाग असल्याने शेतकरी हलाखीचे जीवन जगत होते, औद्योगिक विकास नव्हता, कामासाठी तालुक्याबाहेर मोठ्या शहरात जावं लागायचं. पाठोपाठ रोजीरोटीची, मुलाबाळांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि शेतीचीही चिंता सर्वांना भेडसावत असे! Perhaps today’s young generation does not remember the Sangamner of yesteryear. But this taluka was not developed as seen today. Being a drought-stricken area, the farmers were living a miserable life, there was no industrial development, they had to go outside the taluk…
Read More