अहिल्यानगरला आकाशवाणीकडून रेडीओ किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

अहिल्यानगरला आकाशवाणीकडून रेडीओ किसान दिनानिमित्त शेतकऱ्यांचा गौरव

अहिल्यानगर ः शेतकरी शेती करताना केवळ शेती करत नाही तर त्यातील प्रयोगशीलता त्यातून समोर येते. शेतकरी हाच खरा संशोधक आहे. वेध घेणारा आहे. आता बदलत्या स्वरुपानुसार शेती करण्याची धडपड आहे. त्यातील अभ्यासातून पुढे जाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसाठी आकाशवाणीकडून भरीव योगदान, शेतकरी संशोधक आहे, त्याला अधिक बळकटी देण्यासाठी आकाशवाणी काम करत असल्याचा आनंद आहे असे मत अहिल्यानगर जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे यांनी व्यक्त केले. Ahilyanagar: Farmers do not just farm while farming, but their experimentation comes to the fore. Farmers are the real researchers. They are the ones…

Read More

सौंदाळा गावाला जात नकोच आहे…..

सौंदाळा गावाला जात नकोच आहे…..

अहिल्यानगर, ः जाती-पातीमुळे गावांत होणारे दुष्परिणाम समाजासाठी घातक आहेत. त्यामुळे सौदाळा (ता. नेवासा) गावांने जातमुक्तीची घोषणा केली आहे. गावांतील विविध जाती-धर्माच्या बारा लोकांनी एकत्र येऊन रक्तदान करत ग्रामसभेत विविध ठराव करुन सौदाळ्याने अजून एक आदर्श पाऊल टाकले आहे. असा निर्णय घेणारे हे पहिले गाव असल्याने सौंदाळा हे राज्यातील पहिले जातमुक्त गाव होणार आहे. Ahilyanagar: The negative consequences of caste divisions in villages are detrimental to society. Therefore, the village of Saudala (Nevasa taluka) has declared itself free from caste discrimination. Twelve people from various castes and religions in the village…

Read More

संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार ः लोकनेते बाळासाहेब थोरात

संगमनेरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार ः लोकनेते बाळासाहेब थोरात

महाराष्ट्रामध्ये प्रगतशील आणि सर्वांगीण विकासित असलेल्या तालुक्यांमध्ये संगमनेर तालुक्याचा समावेश होतो. किंबहुना बारामती पाठोपाठ संगमनेरचा अग्रक्रमाने उल्लेख होतो. संगमनेर तालुक्यातील शैक्षणिक,सामाजिक,आर्थिक आणि विकासातून झालेली प्रगती ही एका दिवसात झालेली नाही तर 1985 पासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या अथक आणि अविश्रांत परिश्रमातून निर्माण झाली आहे. म्हणून या तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे खरे शिल्पकार हे काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात हे आहेत. Sangamner taluka is among the progressive and comprehensively developed talukas in Maharashtra. In fact, it is mentioned prominently, second only to Baramati. The progress…

Read More

मैदानी खेळ हे निरोगी शरीर व मनासाठी गरजेचे – बाळासाहेब थोरात

मैदानी खेळ हे निरोगी शरीर व मनासाठी गरजेचे – बाळासाहेब थोरात

संगमनेर ( प्रतिनिधी ) ः अमृत संस्कृतिक मंडळाच्या वतीने काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कबड्डी,क्रिकेट,खो – खो, बॅडमिंटन विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कबड्डी स्पर्धेतील रोमांचकारी थरार हा लक्षवेधी ठरत असून मैदानी खेळांमुळे शरीर निरोगी व मन प्रसन्न राहते असे प्रतिपादन मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. On behalf of the Amrut Cultural Association, various competitions including कबड्डी (Kabaddi), cricket, खो-खो (Kho-Kho), and badminton have been organized to mark the birthday of Loknete Balasaheb Thorat, a member of the Congress National…

Read More

सिंदफणा नदीवर साखळी बंधारे करुनकायम दुष्काळमुक्ती करण्याच संकल्प ः सुरेशअण्णा धस

शिरुर कासार (प्रतिनिधी) ः शिरुर कासार तालुक्याच्या दुष्काळी भागाला कायमस्वरुपी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पुढाकार घेत आहे. शिरुर कासार तालुक्यातील सर्वच भागात सिंदफणा नदीवर तसेच कापरी व अन्य नद्यावर गरजेनुसार साखळी बंधारे उभारण्यात येणार आहेत. अतिवृष्टीमुळे सिंदफणा नदीपात्राला मोठा फटका बसला असून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात असे आमदार सुरेश धस यांनी सांगितले. I am taking the initiative to ensure a permanent water supply for the drought-prone areas of Shirur Kasar taluka. Chain dams will be constructed on the Sindphana River and also on the Kapri…

Read More

जाणता राजा – थोर स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ गांधीवादी  नेते ः दादा

जाणता राजा – थोर स्वातंत्र्यसैनिक, जेष्ठ गांधीवादी  नेते ः दादा

नेते,सहकार,शिक्षण,समाजकारण,राजकारण,अर्थकारण, बँकिंग, पर्यावरण, जलसिंचन अशा अनेक विविध क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व स्व. तीर्थरूप भाऊसाहेब संतूजी थोरात हे माझे वडील.आम्ही सर्वजण त्यांना ‘ दादा ’ म्हणायचो. दादांच्याविषयी काही लिहिण्यापूर्वी आमच्या थोरात परिवाराचा इतिहास थोडक्यात नमूद करणे मला आवश्यक वाटते. My father, the late Tirthrup Bhausaheb Santuji Thorat, was a scholarly leader in many diverse fields such as leadership, cooperation, education, social work, politics, economics, banking, environment, and irrigation. We all called him ‘Dada’. Before writing anything about Dada, I feel it is necessary to briefly mention the history of our Thorat family.…

Read More

12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन

12 जानेवारी प्रेरणा दिनानिमित्त सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन

अहिल्यानगर, ः थोर स्वातंत्र्यसेनानी व अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, सहकारातील संत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 12 जानेवारी हा प्रेरणा दिन म्हणून साजरा होत असतो. यावर्षीही गावोगावी मोठ्या उत्साहात प्रेरणा दिन होणार आहे. तसेच अमृत उद्योग समूहाच्या वतीने सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वा. अमृतेश्वर मंदिराजवळील प्रेरणास्थळ येथे महाराष्ट्राचे मा.महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे व डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पांडुरंग पाटील घुले म्हणाले…

Read More

पंजाबसह राज्यातून आलेल्या 250 संकरित गाई कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण

पंजाबसह राज्यातून आलेल्या 250 संकरित गाई कृषी प्रदर्शनातील मुख्य आकर्षण

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालयात कळस कृषी व डेअरी प्रदर्शनामध्ये ही भव्य सौंदर्य व दुग्ध स्पर्धा पार पडली यावेळी ते बोलत होते यावेळी समवेत सौ शरयूताई देशमुख,प्रकल्प प्रमुख सागर वाकचौरे, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर गोरख नवले विलासराव वर्पे विष्णू ढोले, कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिल्लारी , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघ, प्रा. जी.बी. बाचकर आदी उपस्थित होते. या डेअरी प्रदर्शनामध्ये दुग्ध व सौंदर्य स्पर्धा झाली असून यामध्ये पंजाब राज्यासह राज्यभरातील 250 गाईंनी सहभाग नोंदवला आहे . अत्यंत सुंदर असलेल्या कालवडी गाई पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी…

Read More

सहा क्विटंल एकवीस किलो कांदा विकून आलेले पैसे खर्चातच जिरले

सहा क्विटंल एकवीस किलो कांदा विकून आलेले पैसे खर्चातच जिरले

अहिल्यानगर, ः चार-पाच महिने कष्ट करुन पिकवलेला कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. प्रती क्विंटल शंभर रुपयांचा म्हणजे एक रुपया किलो दर मिळाला. सहाशे रुपये मिळाले. मात्र कांदा नेण्यासाठीच्या वाहतुकीसह अन्य खर्चही सहाशे रुपये झाले. आलेली रक्कम खर्चात वजा झाल्यानंतर सबंधित शेतकरी शुन्य रुपये शिल्लक राहिलेल्या पट्टीचा कागद घेऊन घरी परतला. संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथील बाजार समितीमधील एका व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला दिलेली कांदापट्टी व्हायरल झाल्याने कांदा दराचे वास्तव समोर आले आहे. After toiling for four to five months to cultivate onions, a farmer took his produce to the market for sale. He received…

Read More