अहिल्यानगर, (प्रतिनिधी) ः सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातून पुढे येऊन राजकारणात आपली वेगळा ठसा उटवत लोकनेतेपद मिळवलेले लोकनेते आमदार शिवाजीराव कर्डीले आज (शुक्रवारी ता. १७) आनंतात विलीन झाले. त्यांच्यावर बुऱ्हानगर येथील त्यांच्यावर शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या नेत्यांना निरोप देण्यासाठी तालुक्यासह जिल्हाभरातील लोक, राजकीय नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लाडक्या लोकनेत्यांना निरोप देताना अनेकांना अश्रु अनावर झाले.अहिल्यानगर शहरानजीक असलेल्या बुऱ्हानगर येथील दुध उत्पादक शेतकरी कुटूंबातील शिवाजीराव कर्डीले यांचा राजकीय प्रवास प्रेरणादायी आणि संघर्षमय आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव भानुदास कर्डिले (वय ६७)…
Read MoreCategory: अहिल्यानगर
दिपावली निमित्त राजहंस दूध संघाकडून 41 कोटी रुपये बँकेत वर्ग ः रणजितसिंह देशमुख
संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघास प्राथमिक दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरवलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर मा. महसूल व कृषिमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाच्या वतीने दीपावली निमित्त दूध दर फरक, दुधाचे पेमेंट ,अनामत ,कामगारांचा बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 41 कोटी रुपये बँकेत वर्ग केले असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना चेअरमन रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका…
Read Moreमराठवाड्यातील पूरग्रस्त बाधित पीडित कुटुंबीयांच्या मदतीला धावले दै. समर्थ गांवकरी समूह, एन.के टी ट्रस्ट, समाज कल्याण न्यास आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ
बीड, प्रतिनिधी: यावर्षी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला. शेकडो कुटुंब बेघर होऊन रस्त्यावर आली. हजारो शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर शिमगा करण्याची दुर्दैवी वेळ आल्यामुळे या पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी समाज सेवेसाठी सदैव एक पाऊल पुढे टाकणारे एन.के.टी. ग्रुप ठाणे तसेच समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, दैनिक समर्थ गांवकरी समूह आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांनी पुढाकार घेत मराठवाड्यातील 1001 कुटुंबियांना 1000 रुपयाच्या विविध साहित्यांचे मदतीचे किट वाटपास सुरुवात केली आहे. संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या पाटील यांनी मोठ्या विश्वासाने पीडितांचे अश्रू…
Read Moreआई कृपा कर, सरकारला सदबुद्धी दे !
अहिल्यानगर, : अहिल्यानगरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी आज बाधित गावांची पाहणी केली. शेतकऱ्यांचे दुःख जवळून अनुभवल्यानंतर माजी कृषिमंत्री व माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात (Former Agriculture Minister and Former Revenue Minister Balasaheb Thorat) यांनी पाथर्डी तालुक्यातील श्री मोहटादेवीचे चरणी प्रार्थना केली की संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना ताकद दे आणि संकटात शेतकऱ्याच्या पाठीशी उभे राहण्याची केंद्र आणि राज्य सरकारला सद्बुद्धी दे. शेतकऱ्यांची ह्या वेदना सरकारच्या काळजापर्यंत पोहोचवण्याची आर्त प्रार्थना आई मोहटादेवीच्या चरणी त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार हेमंत ओगले, जिल्हा परिषदेच्या…
Read Moreसामान्य कुटुंबातील तरुणाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी इंदिराची निर्मिती : डॉ. तरिता शंकर ः डॉ. तरिता शंकर, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत व शिक्षण तज्ञांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
अहिल्या नगर, ः : सर्व सामान्यांना पडणारी स्वप्ने आणि धडपडया तरुणांची स्वप्न ही आपलीच स्वप्न आहेत. ती पूर्ण करणे ही आपली देखील जबाबदारी आहे अशा उदात्त भावनेतून टीम इंदिरा सतत तीस वर्षे झटते आहे. आतापर्यंत या संस्थेने हजारो विद्यार्थी घडविले. यापुढील काळातही विद्यार्थ्यांना केंद्र स्थानी ठेऊन इंदिरा विद्यापीठाची वाटचाल सुरु राहील. असे प्रतिपादन इंदिरा शिक्षण समुहाच्या अध्यक्षा व चीफ मेंटॉर डॉ. तरिता शंकर यांनी अहिल्यानगर येथे केले. Ahilya Nagar, : The dreams of all the common people and the dreams of the struggling youth are our own dreams. Team Indira…
Read More