आंतरवली सराटी (जि. जालना) येथून…….. पाच दिवसाच्या सततच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाज चिंतेत होता. अखेर आज बुधवारी श्री क्षेत्र नारायण गड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य शिवाजी महाराज यांच्यासह अंतरवलीत जमलेल्या मराठा समाजाच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपचार घ्यायला सुरुवात केली. पण पुन्हा उपचारासाठी नकार दिला असल्याने टेन्शन वाढत आहे.Manoj Jarange Patil has started taking treatment by honoring the request of the Maratha community gathered at Antarwali along with the abbot of Sri Kshetra Narayan Gad Sansthan Guruvarya Shivaji Maharaj त्यांना दुपारी…
Read MoreAuthor: GramSatta Office
भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिलेले अजित गोपछडे कोण आहेत ?
अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णीही राज्यसभेच्या उमेदवार मुंबई, ; राज्यसभेच्या जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने नुकताच काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी, यांच्यासह डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे.In the elections for Rajya Sabha seats, Bharatiya Janata Party has recently joined BJP from Congress, former Chief Minister Ashok Chavan, former Pune MLA Medha Kulkarni, along with Dr. Ajit Gopchde has been nominated. माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची नावेही या निवडणुकीसाठी चर्चेत होती. मात्र पक्षाने पंकजा मुंडे…
Read Moreमनोज जरांगे पाटीलांची प्रकृती खालावली…..आंतरवलीत लोक धाय मोकलुन रडतायेत
आंतरवली सराटी (जि. जालना) ः चार दिवसापासून पोटात पाण्याचा आणि अन्नाचा कणही नाही. उभे रहायला शरिरात त्राण राहिले नाहीत. बोलतानाही त्रास होतोय, तरिही पाणी, औषध उपचार करण्याला मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil नकार देत आहेत. मात्र मनोज जरांगे पाटील यांची खालावलेली प्रकृती पाहून आंतरवलीत लोक धाय मोकलून रडत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांच्या उपोषणाकडे सरकारकडून जाणीवपुर्वक दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असल्याने मराठा समाजात संताप व्यक्त होत आहे. As it seems that the government is deliberately ignoring his hunger strike, the Maratha community is expressing anger. मराठा…
Read Moreबिगर पैसेवाल्याने पैशावाल्यांना घाम फोडलाय : आमदार निलेश लंके
पारनेर :प्रतिनिधी राजकारण, समाजकारण होत असते. मात्र समाजाची बांधीलकी महत्वाची असते असे लंके यांनी सांगितले.यावेळी राणीताई लंके,सुदाम पवार,बाबासाहेब तरटे,बाळासाहेब खिलारी, बापू शिर्के कारभारी पोटघन ,राहुल झावरे, दिपक आण्णा लंके , दादा शिंदे , जितेश सरडे , श्रीकांत चौरे , पारनेर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक, सुभाष कावरे ,पुनम मुंगसे, राजेश्वरी कोठावळे,सुवर्णा धाडगे,उमाताई बोरूडे, अशोक घुले,नाना करंजुले, अभयसिंह नांगरे,कैलासशेठ धाडगे,अर्जुन भालेकर,संभाजी रोहोकले,नितीन अडसुळ, नंदकुमार देशमुख डॉ.कावरे,सुनील काळभोर,बाळा पुंडे, अर्जुन डांगे,चंद्रकांत नवले, स्वप्नील चौधरी, भाऊ पावडे,नितीन चिकणे, गोपीनाथ पठारे, कैलास पावडे, आहेर सर, प्रसाद नवले, दिनेश घोलप निलेश शिंदे स्वप्निल चौधरी, संदीप चौधरी ,…
Read Moreविकासासाठी लढणारे नेतृत्व: बाळासाहेब थोरात साहेब
अहमदनगर : कदाचित आजच्या तरुण पिढीला पूर्वीचे संगमनेर आठवत नसेल. मात्र आज दिसतो तसा हा तालुका पूर्वी विकसित नव्हता. दुष्काळी भाग असल्याने शेतकरी हलाखीचे जीवन जगत होते, औद्योगिक विकास नव्हता, कामासाठी तालुक्याबाहेर मोठ्या शहरात जावं लागायचं. पाठोपाठ रोजीरोटीची, मुलाबाळांच्या शिक्षणाची, आरोग्याची आणि शेतीचीही चिंता सर्वांना भेडसावत असे! Perhaps today’s young generation does not remember the Sangamner of yesteryear. But this taluka was not developed as seen today. Being a drought-stricken area, the farmers were living a miserable life, there was no industrial development, they had to go outside the taluk…
Read Moreछगन भुजबळांनी ओबीसी आरक्षण संपवण्याची सुपारी घेतली : अहमदनगर येथील सकल मराठा समाजाचा आरोप
अहमदनगर ः राज्य सरकारच्या पैशाने एल्गार मेळावे घेऊन मंत्री छगन भुजबळ मराठा द्वेष करत भाषणे ठोकत आहे. राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्रे आहेत. म्हणजे ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतात. त्यांना बोलण्याची, विरोध करण्याची भुजबळात धमक आहे का? केवळ गरिब, गरजवंत मराठ्यांना विरोध करुन गाव पातळीवर ओबीसी-मराठा समाजात वाद लावण्याचे प्रकार करत आहेत.मंत्रीपदाची शपथ घेताना कोणत्याही जात, धर्माचा द्वेश करणार नाही असे सांगणारे भुजबळ संविधानाची भाषा बोलत नाहीत. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.The needy are opposing the Marathas and creating disputes in the…
Read Moreआरक्षण दिले तर सर्वेक्षण कशाला करता ः छगन भुजबळ
अहमदनगर, : मराठा समाजाला To the Maratha community आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ पुर्ण केली, मग आता कशाला सर्वेक्षण करता. मराठ्यांनी ओबीसीला त्रास दिला तर आम्ही नडू. ओबीसीच्या सवलती मराठ्यांना देता, तशा त्या इतरांनीही द्या, मी माझ्या मंत्रीपदाचा मी १६ नोव्हेंरलाच दिला आहे असे सांगत आज राज्याचे अन्न व नागरि पुरवठा मंत्री छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनी मराठा समाज आणि मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला. राज्यात ओबीसी आणि इतर आम्ही 80 टक्के आहोत त्यातही सात टक्के कुणबी आमच्या बरोबर आहेत त्यामुळे दहा-बारा टक्के लोकांच्या मतासाठी ओबीसीवर अन्याय करू नका, नाही तर…
Read Moreसंत वामनभाऊ महाराजांनी समतेची शिकवन दिली ः देवेंद्र फडणवीस
गहिनीनाथगड चिंचोली (ता. पाटोदा) ः संतश्रेष्ठ वै. वामनभाऊ महाराज Vamanbhau Maharaj यांनी समाजाला समतेची शिकवन दिली., त्यांच्या शिकवणीतून समाजाला दिशा मिळत आहे. गहिनीनाथगड येथून पंढरपुरला जाण्यासाठी नवीन रस्ता करणार आहे. अजून गडाच्या विकासासाठी भरीव निधी देणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या 48 व्या पुण्यतिथी महोत्सवासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.या पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमात मठाधिपती विठ्ठल महाराज, उत्तम स्वामी, राज्याचे कृषी तथा जिल्हयाचे पालकमंत्री…
Read Moreमराठा समाज सर्वेक्षण २ फेब्रुवारीपर्यत होणार
मुंबई ः कुणबी kunbi नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांबाबतच्या कायद्याची ९ फेब्रुवारीपर्यत अंमलबजावणी करण्यासाठी एकीकडे अध्यादेश काढला आहे. तर दुसरीकडे मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाज मागास सिद्ध करण्यासाठी सर्वेक्षणही A survey to prove the backwardness of Maratha society सुरु आहे. ३१ जानेवारीपर्यत हे सर्वेक्षण पुर्ण झालं नसल्याने दोन दिवसाची मुदतवाढ करुन आता हे मराठा समाजाचे सर्वेक्षण A survey to prove the backwardness of Maratha society २ फेब्रुवारीपर्यत म्हणजे शुकवारपर्यत केले जाणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा सुरु आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil त्यासाठी उपोषण, अंदोलने करत आहेत. कुणबी kunbi…
Read Moreशिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांचे निधन
सांगली ः सांगली जिल्ह्यातील खानापुर-आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाले आहे. Khanapur-Atpadi Assembly Constituency MLA Anil Babar has passed away. निमोनिया झाल्याने बाबर यांच्यावर उपचार सुरु होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक तसेच जलसंधारणाच्या कामाला प्राधान्य देणारा पाणीदार आमदार Panidar MLA म्हणून अनिल बाबर यांची ओळख होती. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. खानापुर- आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार असलेले अनिल बाबर Anil Babar शेतकऱ्यांसाठी सातत्याने कामाला प्राधान्य द्यायचे. 7 जानेवारी 1950 रोजी अनिल बाबर Anil Babar यांचा जन्म झाला.…
Read More