रांजणगाव (जि. पुणे) ः मराठा समाजाचा केवळ राजकारणासाठी आतापर्यत पुढाऱ्यांनी वापर केला. ‘‘कुणबी म्हणून सरकारी दरबारी नोंद असेल तर कुणबी प्रमाणपत्र देण्याचा पन्नास-पंचावन्न वर्षांपासून नियम आहे. त्याबाबत सातत्याने आदेश निघाले, पण आता अधिक नोंदी सापडल्या म्हणून प्रमाणपत्रे द्यायला टाळाटाळ करत आहेत. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांची मागणी कुणबी प्रमाणपत्रे देण्याची आहे, तर सरकार वेगळ्या पद्धतीने मराठा समाजावर अन्याय करत आहे. सरकारमधील अनेक मंत्री, नेते मराठा आरक्षणाला विरोध करत आहे. अशांना मराठा समाज विसरणार नाही,’’ मराठा काय आहे हे आम्ही दाखवून देऊ, हे वादळ आता थांबणार नाही We will…
Read MoreAuthor: GramSatta Office
शिवसेना नसती तर आयोध्येत श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नसती ः संजय राऊत
नाशिक ः देशात सर्वत्र राममय वातावरण आहे. मात्र शिवसेनेमुळेच राम मंदिर होत आहे. शिवसेना नसती तर राममंदिर झाले नसते. शिवसेनेच्या वाघामुळे काल पंतप्रधानाना पुजा करता आली. शिवसेना नसती काल अयोध्येत प्रभूरामाची प्राणप्रतिष्ठा झाली नासती. प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष पंचवटीत नाशिकमध्ये झालाय. श्रीरामाचे आणि शिवेसनेचे जुने नाते आहे असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.नाशिक येथे शिवसेनेचे पक्षप्रुमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिवेशन होत आहे. त्यात संजय राऊत यांचे भाषण झाले. रामाचा जो संयम आहे, तोच श्रीरामाचा संयम आहे. रामाचे धैर्य म्हणजे शिवसेनेचे धैर्य. रामाचे शौर्य ते शिवसेनेचे…
Read Moreभगवं वादळ…तरुणांचा उत्साह आणि मुक्कामी पोचायला झाला सहा तास उशीर
जरांगेच्या पदयात्रेतील लाखो मराठयांची नगरकरांकडून सेवाअहमदनगर, ः मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा रविवारी (दिनांक २१) रात्री बाराबाभळी (ता.नगर) येथील मदरसा परिसरात मुक्काम होता. मिंडसांगवीपासून येथे येण्यापर्यत ठिकठिकाणच्या स्वागतामुळे आंदोलकांना मुक्काम गाठण्यास सहा तासाचा उशिर झाला. रात्री उशिरापर्यंत या दिंडीने करंजी घाटही ओलांडला नव्हता. मात्र, मध्यरात्रीपर्यंत त्यांची हजारो समाजबांधव सभास्थळी प्रतीक्षा करीत होते. आज (सोमवारी) नगर शहरापासून खराडी बायपास (पुणे) इथपर्यत जागोजागी स्वागत झाले. अंदोलकासाठी जागोजागी पाणी तसेच नाष्ट्याची सोयही करण्यात आली आहे. सुप्यात अंदोलकांना दुपारच्या जेवनाची सोय केली होती, मात्र सुप्यात जायला सांयकाळचे सहा वाजले,…
Read Moreमनोज जरांगे मायभूमी मातोरीत भावूक
मोतारी (जि. बीड ः ‘‘मी अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी काम करतोय. प्रत्येक मराठा कुटूंब हे माझे कुटूंब आहे. कोट्यावधी मराठ्यांनी पाठबळ दिलय, आता मी माघे हटत नाही. मी असेन, नसेन लढा सुरु ठेवा,’’ असे सांगत मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील मायभूमी ‘मातोरी’त भावूक झाले. आई-वडील, भाऊ यांच्यासह सगेसोयरे, मित्रांनी गावांत स्वागत केले. महिलांनी औक्षण केले. मातोरीहून नगरला निघताना आई-वडील, भावांसह गावकरी पाहून मनोज जरांगे पाटील यांचे हृदय भरुन आल्याचे पहायला मिळाले. Manoj Jarange Patil, Maratha reservation, welcome to Morcha Mumbai मराठा समाजाच्या समाजाच्या आऱक्षणासाठी लढा सुरु असून लढ्याचे…
Read More