मनोज जरांगे पाटीलांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

मनोज जरांगे पाटीलांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

महाड (रायगड) ः कुणबी kunbi नोंद असलेल्यांच्या सग्यासोयऱ्यांबाबतच्या कायद्याची ९ फेब्रुवारीपर्यत अंमलबजावणी करण्याची सरकारला डेडलाईन दिली आहे. त्यामुळे राज्य सरकारने State Govt येत्या १५ दिवसांत सगेसोयऱ्याबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी करा. तसे झाले नाही तर १० फेब्रुवारीपासून पुन्हा बेमुदत उपोषण Indefinite hunger strike करणार असा मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी दिला आहे. मराठा समाजातील कुणबी kunbi नोंदी असलेल्यांना तातडीने प्रमाणपत्रे मिळावीत, त्यासोबत सग्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी मुंबईत अंदोलन केल्यानंतर हे अंदोलन शमवण्यासाठी मागणीप्रमाणे महाराष्ट्र सरकारने तशी अधिसूचना काढली आहे. त्यानंतर अधिवेशन शांत झाले. विधिमंडळाचे विशेष…

Read More

ओबीसीचे संरक्षण करु, नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्रे ः देवेंद्र फडणवीस

ओबीसीचे संरक्षण करु, नोंदी असणाऱ्यांनाच कुणबी प्रमाणपत्रे ः देवेंद्र फडणवीस

मुंबई ः काही झालं तरी ओबीसी अन्याय होऊ देणार नाही. ज्यांची नोंद आहे त्यांनाच प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. ओबीसीचे संरक्षण करावेच लागेल. गरज पडली तर मी माझ्या वरिष्ठांशी बोलणार आहे. त्यामुळे ओबीसीने घाबरण्याचे कारण नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Deputy Chief Minister Devendra Fadnavis यांनी सांगितले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न Maratha Reservation चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून सरकारने त्यांच्यासह अंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. सरकारने कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा अध्यादेश काढून तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज…

Read More

भुजबळ मराठा समाजाच्या अन्नात माती कालवत आहेत ः मनोज जरांगे पाटील

भुजबळ मराठा समाजाच्या अन्नात माती कालवत आहेत ः मनोज जरांगे पाटील बीड ः कोणचं चांगले व्हायला लागलं की त्यात माती कालवायची हा त्यांचा धंदाच आहे. पण कायदा झालाय, त्यामुळे काही होणार नाही. जर सग्या सोयऱ्यांना आरक्षण देण्याला विरोध केला, तर मंडल आयोगाला चॅलेज करणार आहे. त्यासाठी आम्ही तयारच आहोत, तुम्हाला दिलेले आरक्षण कशाचा आधारावर दिले हे सांगावे लागेल असा इशारा देत मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil यांनी भुजबळावर जोरदार टिका केली. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून…

Read More

मराठा गरिब असल्याचे खोटे दाखवले जात आहेत ः छगन भुजबळ

मराठा गरिब असल्याचे खोटे दाखवले जात आहेत ः छगन भुजबळ

मुंबई ः मराठा समाज श्रीमंत आहे. मात्र तो गरिब असल्याचे सर्वेक्षणात खोटे दाखवले जात आहे. एकीकडे ओबीसीतून आरक्षण देणार नाही असे सांगायचे आणि दुसऱ्या बाजूला बाजूने कुणबी प्रमाणपत्रे द्यायची. हे चालू देणार नाही मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, पण ओबीसीतून आरक्षण देऊ देणार नाही असे मंत्री छगन भुजबळ Minister Chhagan Bhujbal म्हणाले.मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न Maratha Reservation चव्हाट्यावर आहे. मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil मुंबईत अंदोलन करण्यासाठी जात असल्याचे पाहून सरकारने त्यांच्यासह अंदोलकांना मुंबईच्या वेशीवर रोखण्यात यश मिळवले. सरकारने कुणबी नोंदी असलेल्यांच्या सग्या सोयऱ्यांना प्रमाणपत्रे देण्याबाबतचा अध्यादेश काढून तो…

Read More

सरकार हट्ट पुरवण्याचे काम करते – छगन भुजबळ

सरकार हट्ट पुरवण्याचे काम करते – छगन भुजबळ

मुंबई :माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले.मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे, Government works hard to provide Maratha Moracha – Chhagan Bhujbal त्या पाश्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झाले आहेत. शिंदे कमिटीचे काम काय, कशाला चालू ठेवा.…

Read More

मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु…..दोन वाजता मनोज जरांगे भूमिका मांडणार

मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु…..दोन वाजता मनोज जरांगे भूमिका मांडणार

नवी मुंबई ः (प्रतिनिधी) ः मी आकरा वाजता अमरण उपोषण Immortal hunger strike सुरु केले आहे. असे त्यांनीच जाहीर केले. ससकाळपासून झालेल्या घटना, सरकारने दिलेल्या कागदपत्रावर तुमच्या कानावर टाकायच्या आहेत. चर्चा करायची आहे. आता आपन कोणी मोकळं माघारी जात नाही, आरक्षण घेतल्याशिवाय, समाजाला सांगितल्याशिवाय माघार नाही, कोणताही निर्णय घेतला जाणार नाही असा विश्वास देत साऊंड सिस्टीम पुरेसी नसल्याने लोकांपर्यत आवाज जात नसल्याने दोन वाजता बोलणार असल्याचे मनोज जरांगे Manoj Jarange Pati यांनी जाहीर केले. मराठा समाजाला आरक्षण Maratha Reservation मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील Manoj Jarange Patil हे गेल्या अनेक…

Read More

शेतकऱ्यांची पोरं दारात आली, तांब्याभर तरी पाणी द्या ः मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईकरांना अवाहन

मुंबई ः शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आरक्षणासाठी मुंबईत आली आहेत. ज्यांचा बाप शेतात सतत राबतो, (Father works continuously in the field) त्यांची ही पोरं आहे. हक्क मागत आहेत. आपल्या ताट अन्नाने भरण्यासाठी घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांची पोरं आपल्या दारातून चालली तर त्यांना साथ द्या, तांब्याबर पाणी द्या असे भावनिक अवाहन मराठा maratha आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) यांनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक दिवसापासून लढा देणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil ) आता मुंबईत उपोषण करणार आहेत. आज गुरुवारी रात्री नवी मुंबईतील बाजार समितीत मुक्काम केला.…

Read More

चर्चेत तोडगा नाहीच, आदेश घेऊन या, तोपर्यत मुंबकडे चालत राहू ः मनोज जरांगे

लोणावळा (जि. पुणे ः मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या प्रतिनिधींसोबत चर्चा केली. तोडगा निघाला नाही. बैठक निष्फळ झाली आहे. आम्हालाही मराठा आरक्षणावर Maratha Reservation काढायचाय, तोडगा काढायचाय, पण आम्हाला आरक्षणच मिळणार आहे. इथे प्रश्न मिटत असला तर तेथे जायची हौस नाही. आता परत शिष्टमंडळ येणार आहे. आले तर येऊ द्या, तोपर्यत मुंबईकडे चालत राहू असे सांगत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंदोलनावर ठाम असल्याचे ते म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis and Ajit Pawar यांनी स्वतः येऊन चर्चा करावी…

Read More

सग्या सोयऱ्यांची व्य़ाख्या स्पष्ट करा, ५४ लाख सापडलेल्या नोंदीचे प्रमाणपत्रे वाटा ः मनोज जरांगे पाटील

पुणे ः मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी सापडल्या, त्यांचे प्रमाणपत्रे वाटप करा, सग्या सोयऱ्यांची व्याख्या नेमकी काय असेल हे स्पष्ट करा, हीच आमची मागणी आहे. आम्हाला काय मुंबईला जायची आम्हाला हौस नाही. सरकार दुर्लक्ष करतय यांचे वाईट वाटतय, मोठा समुदाय असूनही त्यांनी दिलेला शब्द पाळत नाहीत. मात्र मी समाजाच्या पुढे जाऊ शकत नाही. आता मुंबईतून आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असे ठासून सांगत मराठ्यांना मुंबईत आडवणे एवढे सोपे नाही असा इशारा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Clarify the definition of true grains, share certificates of 54…

Read More